Friday, December 23, 2011

prathamesh shirsat

गुण गाईन आवडी

केशवसुत,सुरेश भट,ग.दि.मा,grace ,गुरु ठाकूर,शान्ता शेळके,मराठी कवींची काही नावे,ज्यांच्या शब्दाने मराठी कवितेला कल्पनेच्या पंखांबरोबर वास्तवाचा मृदगंधहि बहाल केला,ह्या परंपरेला

साजेसलिहिणारा आणि एक "सायंतारा "मराठी काव्याच्या गगनात प्रकाशतो आहे '"प्रथमेश शिरसाट"वास्वाचे भान ठेवत शब्दाचा तरल फुलोरा फुलवत हा कवी जेव्हा म्हणतो"इथे कलेला किनारा नाही"

तेव्हाच कळत कि हाची कविता किती आशय घन आहे ,मनात उमटलेल्या वादळाला चित्रित करणारे ह्याचे शब्द जेव्हा मानवी मनाचे कंगोरे दाखवतात तेव्हा कळत कि खरोखर ह्याच्या काव्याला किनारा नाही

शशांक रांगणेकर