चिरंजीव तन्मय,
तु प्रतियोगी सहकारिता हा जो मुद्दा मांडला आहेस तो नक्कीच व्यवहार्य वाटतो "सर्व नाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः ,असेही म्हणतात ,
समजूतदार पणातून संघर्ष हा नक्कीच फलादाई ठरेल ,ह्या वयातही प्रतीत होणारी हि प्रतियोगी सहकारिता हा तोडगा तुझ्या बुद्धी प्रमाण्याला
अनुकूल असाच आहे,श्रीकृष्ण नीतीचे हे मनोहारी दर्शन हर आजच्या तरुणाई आदर्श वत ठरावे,तुझ्या सुबुद्ध मनोवृत्तीला मनापासून आशीर्वाद
आशीर्वाद हा शब्द्द फक्त वयाच्या आणि फक्त वयाच्या अंतराला आठवून वापरलेला आहे अथवा नमस्कार हाच शब्द त्यातल्या भावनासकट उचित असेल.
शशांक रांगणेकर