Thursday, September 15, 2011

tanmay

चिरंजीव तन्मय'
रिकामटेकड्या लोकांबद्दल आलेला राग साहजिकच आहे,पण एक प्रेमाचा सल्ला देतो आहे,तू स्वताहून सतीचे वाण घेतले आहेस,तुझा मार्ग तू निवडला आहेस,
आणि ह्या मार्गावर तू इतका पुढे गेला आहेस कि आता माघार नाही,ह्या राग लोभाच्या फेऱ्यातून तुझ्या युयुत्सु आणि समाज प्रेमी भावनेने कधीचाच मुक्त
झाला आहेस ,तुझे कार्य फार मोलाचे आहे ज्यांना काहीही पडलेले नाही अश्या पडीक लोकांबद्दल विचार करण्याचे सोड बघूही नकोस,तुझी वैचारिक क्षमता आणि निरिच्छ वृत्ती ही तुझी देवदत्त कवच कुंडले आहेत
बाकी छोट्यामोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस,
शशांक रांगणेकर

शशांक रांगणेकर