Tuesday, September 13, 2011

parivartan

चिरंजीव तन्मय,
परिवर्तन सक्रीय राजकारणात जरूर उतरावे,नाहीतर काठावर बसून पोहणे शिकवण्या सारखे होईल
,परिवर्तन किती आणि कसे परिवर्तन करेल हे कालच ठरवेल पण "केल्याने होत आहेरे आधी केलेच पाहिजे"
हे नक्कीच ,ज्या पद्धतीने परिवर्तन काम करत आहे ह्यातून एक गोष्ट कळते की हातात परिवर्तनाची मशाल
घेऊन हा काफिला निघाला आहे ,नक्कीच वाटते की मंझील अब दूर नही,आयुष्याची संध्याकाळी तुमच्या पिढीसाठी
तुमचे निष्काम भावनेने चालेले कार्य पाहून फक्त वयाने आलेल्या मोठे पणाला स्मरून मनापासून आशिर्वचने येतात"
"शुभास्ते पंथानः सन्तु"
शशांक रांगणेकर